Farmer Karjmafi: शेतकरी कर्जमाफी कधी सुरू होणार? सरकारचे ‘योग्य वेळे’चे आश्वासन!
‘योग्य वेळी’ Farmer Karjmafi देण्याचे आश्वासन Farmer Karjmafi: महाराष्ट्र राज्यातील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले मोठे नुकसान आणि कर्जाच्या वाढत्या ओझ्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे. अशा परिस्थितीत, सरकारने कर्जमाफी (Karjmafi) कधी जाहीर करावी याबद्दल मोठी उत्सुकता आणि मागणी वाढत आहे. माझी शेती ग्रुप जॉइन करा Join Now राज्य सरकारमधील … Read more