Ativrushti Madat: अतिवृष्टीचे 374 पैकी 219 कोटी रुपये अनुदान वाटप!

Ativrushti Madat Parbhani

Ativrushti Madat Parbhani Ativrushti Madat 2025: परभणी, (महाराष्ट्र) – परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांसाठी एक दिलासादायक बातमी आहे! अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या पीक नुकसानीपोटी शासनाने मंजूर केलेल्या ₹३७४ कोटी निधीपैकी, ₹२१९ कोटी हून अधिक रक्कम थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील ३ लाख ५५ हजार शेतकऱ्यांच्या हातात … Read more

Weather Update Today: अवकाळी पावसाचा मराठवाड्याला मोठा तडाखा! 5 जिल्ह्यांमध्ये…

Marathwada Weather Update Today

Marathwada Weather Update Today Marathwada Weather Update Today: मराठवाड्यात सध्या अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) मोठा हाहाकार माजवला आहे. ऐन पिकांची काढणी सुरू असताना आणि रब्बी पेरणी (Rabi Sowing) करण्याची वेळ आलेली असताना, आलेल्या या पावसाने शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत. गेल्या २४ तासांत मराठवाड्यातील तब्बल पाच जिल्ह्यांना या अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. यामध्ये छत्रपती … Read more

Vidrbha Nuksan Bharpai: पूर्व विदर्भातील ५६ हजार शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत!

Vidrbha Nuksan Bharpai

Vidrbha Nuksan Bharpai News Vidrbha Nuksan Bharpai: सप्टेंबर महिन्यात पूर्व विदर्भात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. सरकारने नुकसानभरपाईचा निधी दिवाळीपूर्वीच देण्याची घोषणा केली होती, त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार अशी आशा होती. मात्र, आता दिवाळी होऊनही नागपूर जिल्ह्यातील हजारो शेतकरी अजूनही सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. तर पुढे याबद्दल सर्व माहिती दिली आहे … Read more

Soybean MSP: शेतकऱ्यांची दिवाळी झाली मातीमोल! हिंगणघाट बाजार समितीमध्ये लुटालूट

Soybean MSP

Soybean MSP News Soybean MSP : आता शेतकऱ्यांचे सोयाबीन काढून झाले आहे. एकीकडे पावसाने खरीप पिकांचे उत्पादन घटवले, तर दुसरीकडे बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची अक्षरशः लूट चालवली आहे. याचे एक धक्कादायक उदाहरण वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट बाजार समितीमध्ये समोर आले आहे. शासनाने सोयाबीनसाठी ₹५,३२८ प्रति क्विंटल इतका हमीभाव (MSP) जाहीर केलेला असताना, या बाजारात सोयाबीनची खरेदी चक्क … Read more

Nuksan Bharpai Parbhani: परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३७४ कोटींचा मदत निधी मंजूर

Nuksan Bharpai Parbhani

नुकसान भरपाई परभणी Nuksan Bharpai Parbhani : यंदाच्या (२०२५) जून ते सप्टेंबर या चार महिन्यांदरम्यान परभणी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीपोटी राज्य शासनाने ३७४ कोटी १९ लाख ८६ हजार रुपये निधी वितरणासाठी मंजुरी दिली आहे. तर पुढे तुम्ही कोठे किती नुकसान भरपाई मंजूर झाली आहे पाहू शकता. आणि जर तुम्हाला राज्यातील व देशातील अशाच लेटेस्ट … Read more

Farmer Support: अतिवृष्टीमुळे सोयाबीन पीक नष्ट झालेल्या धानोरा काळे येथील शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात

Farmer Support

Farmer Support Dhanora Farmer Support: आता राज्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यां नुकसान भरपाई वाटप सुरुवात झालीच आहे. पण अशातच परभणी जिल्ह्यात, पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथील एका अल्पभूधारक शेतकरी कुटुंबाला अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीनंतर मदतीचा हात मिळाला आहे. यावर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे वनारसबाई शंकरराव काळे या शेतकरी महिलेचे ५० गुंठे क्षेत्रावरील संपूर्ण सोयाबीन पीक नष्ट झाले. … Read more

Nuksan Bharpai Nanded: नांदेडच्या शेतकऱ्यांसाठी २८.५२ कोटी रुपयांचा निधी मंजूर! या तालुक्याला सर्वात जास्त..

Nuksan Bharpai Nanded

Nuksan Bharpai Nanded News Marathi Nuksan Bharpai Nanded: राज्य सरकारने आता झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानामुळे राज्यामध्ये नुकसान भरपाई वितरणाला सुरुवात केली आहे. या झालेल्या अतिवृष्टी मध्ये नांदेड जिल्ह्यात देखील पीक नुकसानीचे मोठे संकट आले होते. या नुकसानीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने २८ कोटी ५२ लाख रुपयांचा (₹२८.५२ कोटी) निधी मंजूर केला आहे. पुढे … Read more

Milk Rate : ‘गोकुळ’ची शेतकऱ्यांसाठी खास ‘दिवाळी भेट’! दूध दरात वाढ, पशुखाद्यावर मोठी सवलत

Gokul Dairy Hike Milk Rate

Gokul Dairy Hike Milk Rate Gokul Dairy Hike Milk Rate: आता दिवाळी चे दिवस सुरू झाले असताना दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण राज्यातील प्रमुख सहकारी दूध संस्था असलेल्या ‘गोकुळ’ दूध संघाने आपल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वीच एक अत्यंत आनंदाची आणि मोठी भेट जाहीर केली आहे. पहा नेमकी काय भेट आहे शेतकऱ्यांसाठी आणि अशाच … Read more

Karj Mafi Maharashtra: काँग्रेसच्या नेतृत्वाखाली ‘जनआक्रोश मोर्चा’; शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी

Karj Mafi Maharashtra

Karj Mafi Maharashtra News Marathi Karj Mafi Maharashtra: राज्यामध्ये विविध ठिकाणी शेतकरी कर्ज माफी साठी मोर्चे काढत आहेत आणि सरकारने शेतकऱ्याचा सातबारा कोरा करावा अशी माघाणी करत आहेत. शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या विविध न्याय्य हक्कांसाठी राजुरा येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. शेतकऱ्यांचा सातबारा (कर्ज) पूर्णपणे कोरा करण्यात यावा, या मुख्य मागणीसह … Read more

Aivrushti Madat GR : 23 जिल्ह्यांसाठी राज्य सरकारने निधी वाटपास दिली मान्यता, शासन निर्णय प्रसिद्ध

Aivrushti Madat GR

Aivrushti Madat GR 2025 Aivrushti Madat GR 2025: आज पासून राज्यामध्ये नुकसान भरपाई वाटप सुरू झाली आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून सरकारने ३ हजार २५८ कोटी रुपयांच्या अनुदान वितरणाला नुकतीच मंजुरी दिली आहे. या संदर्भातील शासन निर्णय … Read more