Karj Mafi 2025: “निवडून यायचं म्हणून आम्ही आश्वासने देतो”; सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळलं मीठ, पहा काय म्हणाले

Karj Mafi 2025

Minister Babasaheb Patil on Karj Mafi 2025 Karj Mafi 2025 Maharashtra: आता गेले काही दिवसात राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास ६० लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी संपूर्ण शेतीच वाहून गेली. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. एकीकडे बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने पॅकेज जाहीर केले असताना मंत्र्यांकडून वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत. राष्ट्रवादी … Read more

Agriculture News Today Marathi: दिवाळीआधी शेतकऱ्यांना मिळणार ४२ हजार कोटींची भेट, दोन दिवसांत मोठी घोषणा

Agriculture News Today Marathi

PM Dhan Dhanya Krishi Yojana and Pulses Mission Agriculture News Today Marathi: शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या २१ व्या हप्त्याची प्रतीक्षा लागली असतानाच, केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. ११ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांची प्रगती आणि समृद्धीसाठी ४२ हजार कोटींहून अधिक खर्चाच्या ऐतिहासिक योजनांची भेट देतील. या दिवशी पंतप्रधान मोदी कडधान्ये … Read more

Karj Mafi 2025 Maharashtra: सातबारा कोरा करण्याची घोषणा फसवी, ठिकठिकाणी आंदोलने!

Karj Mafi 2025 Maharashtra News

Karj Mafi 2025 Maharashtra News Karj Mafi 2025 Maharashtra: अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या महायुती सरकारला जाग आणण्यासाठी रविवारी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने नागपूर-चंद्रपूर महामार्ग चक्काजाम आंदोलन केले. यावेळी महामार्गावरील वाहतूक २ तास ठप्प झाली होती.  कारण सरकारने सुरुवातील शेतकऱ्यांचा सतबारा कोर करू असे आवाहन केले होते. पण सरकारने नुकसान भरपाई ला … Read more

Farmer Demand Maharashtra: शेतकऱ्यांना हेक्‍टरी एक लाख रुपये मदत करा; संभाजी ब्रिगेड

Farmer Demand Maharashtra

Farmer Demand Maharashtra Farmer Demand Maharashtra: गेल्या दीड महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरू आहे. आणि त्यामुळे राज्यामधील विविध जिल्ह्यामध्ये खूप मोठे नुकसान झाले आहे. कित्येक जणांचे संसार उद्वस्त झाले आहेत. आणि त्याची दखल घेत राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून त्यानुसार मदत मिळावी, अशी मागणी अंजनगावसूर्जी तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच राज्यातील विविध … Read more

Maharashtra Farmer Flood Package: अतिवृष्टीच्या ‘पॅकेज’चा फुसका बार; सरकारची पुन्हा एकदा शब्दांची चलाखी

Maharashtra Farmer Flood Package

Maharashtra Farmer Flood Package in Marathi Maharashtra Farmer Flood Package: राज्यामध्ये झालेल्या पावसाळी नुकसणीसाठी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. मात्र या पॅकेजमध्ये पीक नुकसान मदत सोडली तर इतर सर्व मदत ही एनडीआरएफच्या निकषांप्रमाणेच दिली जाणार आहे. पण या पॅकेजच्या आडून सरकारने कर्जमाफीला बगल दिली आणि पीकविमा भरपाईवरून पुन्हा एकदा दिशाभूल … Read more

Flood Damage Relief: पशुधनासाठी राज्य सरकारची मदत जाहीर; प्रति दुधाळ जनावरासाठी मिळणार 37,500 रुपये!

Flood Damage Relief

Flood Damage Relief Maharashtra Flood Damage Relief: आता गेले काही दिवासपूर्वी राज्यामध्ये पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. आणि यामुळे राज्यात खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके वाहून गेली असून काही ठिकाणी जीवितहानीचीही प्रकरणे नोंदली गेली आहेत. या पार्श्वभूमीवर आज मंगळवार (ता.७) झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी 32 … Read more

Agriculture Crisis: पावसाने झोडपले अन् राजानेही मारले; शेतकऱ्यांची अवस्था बिकट

Agriculture Crisis News

Agriculture Crisis News Agriculture Crisis: पावसाने झोडपले आणि राजाने मारले तर दाद कुणाकडे मागायची’ अशी जुनी म्हण आहे. या म्हणीप्रमाणेच आज राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था आहे. राज्यातील सर्वत्र पावसाने हाहाकार माजवला आहे. आणि आता पुनः मुसळदार पावसाचा इशारा दिला आहे. पुढे वाचा सविस्तर बातमी. अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपल्या माझी शेती व्हाटसप्प ग्रुप लगेच जॉइन करा. … Read more

Agro News Today Marathi: शेतकऱ्यांना शेतीमालाला योग्य भाव का मिळत नाही?; गडकरींनी सांगितलं खरं कारण

Agro News Today Marathi

Agro News Today Marathi Agro News Today Marathi: आता सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याची आवश्यकता असल्याचे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. कारण शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालास योग्य भाव मिळत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे शेतमालाचे भाव हे जागतिक घटकांवर अवलंबून असतात. त्यामुळे सरकारने अशा शेतकऱ्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि … Read more

Beed Railway: बीडकरांची 40 वर्षांची स्वप्नपूर्ती! अहिल्यानगर ते बीड ‘रेल्वे’सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Beed Railway News in Marathi

Beed Railway News in Marathi Beed Railway: अहमदनगर ते बीड या नवीन रेल्वे मार्गाचे उद्घाटन झाल्याने बीड जिल्ह्यातील दीर्घकाळापासूनचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेल्या या उद्घाटनामुळे बीडकरांमध्ये मोठा उत्साह आहे. बीड शहर आणि जिल्ह्यासाठी रेल्वेचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने अहमदनगर ते बीड या नवीन … Read more

Kanda Lagwad: कांदा लागवडीला वेग; क्षेत्र घटण्याची शक्यता, वाचा सविस्तर

Kanda Lagwad News

Kanda Lagwad News आता पूर्ण राज्यभर पाऊस मोठ्या प्रमाणावर होत आहे. तसेच इतर राज्यातही पाऊस मोठ्या प्रमाणावर आहे. आणि या सततच्या पावसासह दर अनिश्‍चित असल्याने यंदा लागवड कमी होईल, असे सुरुवातीपासूनच सांगितले जात आहे. तसेच खानदेशात लेट खरीप कांदा लागवडीस वेग आला असून, मजूरटंचाईमुळे लागवड रखडत सुरू आहे. तसेच परतीच्या पावसाची शक्यता व इतर समस्यांमुळे … Read more